Bank Holidays: खातेदारांनो 'या' दिवशी बँका बंद राहणार आपले व्यवहार आजच करून घ्या !

प्रतिनिधी: खातेदारांसाठी एक निराश करणारी बातमी आहे. आपले बँकेचे व्यवहार संपले नसतील तर आजच करुन घ्या! ५ जुलै ते १३ जुलैपर्यंत बँक बंद राहणार आहेत. याशिवाय पुढील शनिवारी व रविवारी सुट्टी असणारच आहे. विविध सणांच्या तारखा एकत्र आल्याने बँक बंद राहणार आहेत. आरबीआयच्या माहितीनुसार, ५ ते १३ तारखांदरम्यान बँकांना तीन दिवस सुट्टया राहणार आहेत.

कुठल्या दिवशी सुट्टी आहेत पाहूयात !

५ जुलै - गुरू हरगोविंद जयंती (जम्मू आणि श्रीनगर साठीच लागू)

६ जुलै - रविवार

१२ जुलै - दुसरा शनिवार

१३ जुलै - रविवार

१ सप्टेंबर २०२५ पासून आरबीआयच्या अधिनियमात, शेड्युल व विना शेड्युल बँकांना खाजगी, सरकारी, विदेशी, व सगळ्या प्रकारच्या बँकांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे तुम्हाला पैशाचे व्यवहार करायचे असतील तर इतर दिवशी केल्यास ते सोयीस्कर पडणार आहेत.
Comments
Add Comment

Types of Earrings : नक्की ट्राय करा 'या' आउटफिटसोबत 'हे' इयररिंग्स

मुंबई : एखादा सुंदर ड्रेस किंवा आकर्षक साडी परिधान केल्यानंतरही लूक पूर्ण वाटत नाही, यामागचे एक महत्त्वाचे कारण

Cooper Hospital : कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह, BMC ने दिली मोठी अपडेट

‘मुंबई Mumbai :  कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह’ या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या

FIDE World Cup : फिडेकडून २०२७ विश्वचषकाचे नवे स्वरूप जाहीर; स्पर्धकांच्या संख्येत आणि बक्षीस रकमेत वाढ

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) २०२७ च्या सत्रापासून लागू होणाऱ्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या

Japan Open 2026 : जपान ओपन बॅडमिंटन २०२६: लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टीचे पहिल्याच फेरीतच आव्हान संपुष्टात

टोकियो : जपान ओपन २०२६ बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी हे दोघेही आपापल्या पहिल्या

Mahaprabhu Jagannath : 'तुमच्या मुलांना हा चित्रपट नक्की दाखवा': बाबा रामदेव यांचे ‘महाप्रभू जगन्नाथ’ला समर्थन; 17 जुलै रोजी देशभर प्रदर्शित होणार

रथयात्रेपूर्वी ‘महाप्रभू जगन्नाथ’च्या निर्मात्यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचे घेतले आशीर्वाद; 17 जुलै रोजी

Happy and Possitive Home Vibe : घरात कायम आनंद आणि सकारात्मकता हवी? मग या सोप्या गोष्टी नक्की ट्राय करा

मुंबई: धावपळीच्या जीवनात घर हेच प्रत्येकासाठी शांतता आणि समाधान मिळवण्याचं ठिकाण असतं. मात्र तणाव, कामाचा ताण