Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. मिळकत करावर दंड व व्याज लावला जात असल्याने मिळकत कराची रक्कम दुप्पट आणि तिप्पट वाढते, त्यामुळे अनेक नागरिक कर भरत नाहीत. ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.


राज्याच्या नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मिळकत करावर आणि बिलावर आकारलेला दंड व व्याज कमी केल्यास कर आकारणी वाढेल, गावांमधील रहिवाशांवरही अन्याय होणार नाही, अशी कर रचना करावी अशीही सूचना महापालिकेला केल्या आहेत, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली.


मिसाळ यांनी गुरुवारी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, चंद्रन आदी उपस्थित होते. मिसाळ यांनी बैठकीत झालेल्या विविध विषयांवरील चर्चेबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मिसाळ म्हणाऱ्या, "राज्य सरकारने कर आकारणीसंदर्भातही लक्ष्यकेंद्रीत काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


वेळेवर मिळकत कर न भरल्यामुळे व्याज व दंडाची रक्कम वाढते. त्यामुळे नागरिक मिळकर कर भरण्यास दुर्लक्ष करतात. त्यामुळे मिळकर करावरील व्याज व दंड कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नव्याने प्रस्ताव तयार करुन पाठविण्यास सांगितले. त्यामुळे गावातील नागरिकांवर अन्याय होणार नाही. संबंधित बाबींचा विचार करुन प्रस्ताव पाठवण्यात यावा. असे आदेश मिसाळ यांनी दिले आहेत.
















Comments
Add Comment

Sanjay Nirupam : नाशिक TCS प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! मलेशियाचा थेट संबंध असल्याचा दावा

MUMBAI : नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे

Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग

Pune Water Cut : पुण्यावर पाणीकपातीचे संकट, महापालिकेने दिली माहिती

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटत आहे. अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. या

Agriculture Minister Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफी योजनेची १० दिवसांत अंमलबजावणी - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ, राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार मुंबई : सततचा अवकाळी पाऊस, दुष्काळ,

Pune-Miraj Railway 21 Days Block : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

- जाणून घ्या वेळापत्रकातले मोठे बदल पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आणि नीरा यार्डच्या

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला धडक; दोन महिलांचा मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या