Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

  32

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. मिळकत करावर दंड व व्याज लावला जात असल्याने मिळकत कराची रक्कम दुप्पट आणि तिप्पट वाढते, त्यामुळे अनेक नागरिक कर भरत नाहीत. ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.


राज्याच्या नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मिळकत करावर आणि बिलावर आकारलेला दंड व व्याज कमी केल्यास कर आकारणी वाढेल, गावांमधील रहिवाशांवरही अन्याय होणार नाही, अशी कर रचना करावी अशीही सूचना महापालिकेला केल्या आहेत, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली.


मिसाळ यांनी गुरुवारी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, चंद्रन आदी उपस्थित होते. मिसाळ यांनी बैठकीत झालेल्या विविध विषयांवरील चर्चेबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मिसाळ म्हणाऱ्या, "राज्य सरकारने कर आकारणीसंदर्भातही लक्ष्यकेंद्रीत काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


वेळेवर मिळकत कर न भरल्यामुळे व्याज व दंडाची रक्कम वाढते. त्यामुळे नागरिक मिळकर कर भरण्यास दुर्लक्ष करतात. त्यामुळे मिळकर करावरील व्याज व दंड कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नव्याने प्रस्ताव तयार करुन पाठविण्यास सांगितले. त्यामुळे गावातील नागरिकांवर अन्याय होणार नाही. संबंधित बाबींचा विचार करुन प्रस्ताव पाठवण्यात यावा. असे आदेश मिसाळ यांनी दिले आहेत.
















Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला

रुग्णालयातील स्वच्छतेवर चक्क नऊ कोटी खर्च; मनपाचा वैद्यकीय विभाग ठेकेदारांवर मेहेरबान?

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील पाच रुग्णालयांमध्ये साफसफाईच्या कामांसाठी तब्बल नऊ कोटींचा खर्च