कसोटी सामन्यात ऋषभ पंत सातव्या स्थानी

लीड्स : इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत ने उत्तम कामगिरी केली आहे . कसोटी क्रिकेट च्या इतिहासात क्रमवारीमध्ये ८०० गुण मिळवणारा पहिलं यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे .  ऋषभ पंतचे कसोटीमध्ये ८०१ रेटिंग गुण आहेत . त्याने पहिल्या सामन्यात १३४ आणि दुसऱ्या सामन्यात ११८ धावा केल्या आहेत . ऋषभ पंत कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा जगातील दुसरा यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. यापूर्वी, झिम्बाब्वेचा उत्कृष्ट फलंदाज अँडी फ्लॉवरने ही कामगिरी केली होती. हा पराक्रम करणारा ऋषभ पंत हा सातवा खेळाडू आहे .



शुभमन गिल ची ही उत्तम कामगिरी


भारताचा कर्णधार शुभमन गिल देखील फलंदाजांच्या यादीत २० व्या स्थानी पोहचला आहे . गिल ने पहिल्याच डावात शतक झालकाकवले आहे .गिलने इंग्लंडविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यात एकूण ३७ चौकार आणि ४ षटकार मारले. गिलला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द सिरीज' म्हणूनही गौरवण्यात आले आहे.


पहिल्या कसोटीत इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बनलेल्या डकेटनेही उत्कृष्ट कामगिरी केली. डकेटने पहिल्या डावात ६२ आणि दुसऱ्या डावात १४९ धावा केल्या. त्यानंतर बेन डकेटलाही रँकिंगमध्ये खूप फायदा झाला आहे. डकेट आता ५ स्थानांनी झेप घेऊन आठव्या स्थानावर पोहोचला . डकेटचा सामनावीर पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आले आहे .

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे