विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृह, समाजकल्याण विभागाची नवीन योजना...

 

मुंबई :  राज्य सरकारच्या  समाजकल्याण विभागाने (social welfare) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिताचा निर्णय घेतलेला आहे, इयत्ता आठवीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे, अशी विद्यार्थ्यांच्या पालकांनी भावना व्यक्त केली. इयत्ता आठवी पासून ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेयाचा आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन भरावेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे.

तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात (student hostel) नव्याने बदल देखील करण्यात आलेत.  विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक इयत्तेनुसार पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, स्पर्धा परीक्षेच्या (सीईटी, नीट, एमपीएससी, युपीएसससी) तयारीसाठी पुस्तके, संगणक कक्ष, लायब्ररी, अभ्यासिका, अंतर्गत जीम, भोजन व शुद्ध पिण्याचे पाणी, प्रशस्त स्वच्छ निवासगृहे, क्रीडा साहित्यदेखील त्या वसतिगृहांमध्ये उपलब्ध असणार आहेत. तसेच  विद्यार्थ्यांसाठी २४ तास सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेरदेखील उपलब्ध असणार आहेत.

तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना दरमहा ५०० निर्वाह भत्ता दिला जातो. तर जिल्हास्तरावरील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलींना ६०० रुपये भत्ता दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्व अर्ज भरावेत असे समाज कल्याण विभागातील आयुक्तांनी आवाहन केले आहे. तसेच वसतिगृहात मागसवर्गीय मुलांना आणि मुंलीना प्रवेश घेता येणार आहे. तसेच मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना शहरात आणि ग्रामीण भागात राहण्यासाठी राज्य सरकारची भन्नाट योजना असल्याचे देखील बोललं जातं आहे.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

Ritu Tawde : लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ भाजप नगरसेवकांनी पकडला गॅस सिलेंडर आणि गुटख्याचा अवैध साठा

महापौराने दिले कारवाईचे सक्त आदेश मुंबई ; लोकमान्य टिळक टर्मिनस (एल टी टी ) जवळील स्वराज चौकात शनिवारी २० जून २०२६

PM Kisan : राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब

ST bus : ४० वारकरी एकत्र आल्यास थेट गावातूनच सुटणार 'लालपरी'

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार ५०० विशेष बसेस; महिलांना ५० टक्के तर ज्येष्ठांना मोफत सेवा मुंबई :

Piyush Goyal : सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला मोदी सरकारच्या तपपूर्तीचा आढावा भारतीयांचे सामर्थ्य, समृद्धी,

Eknath Shinde : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायासाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निर्देशानंतर सीबीआय उच्च न्यायालयात करणार अपील मुंबई : पवनराजे निंबाळकर

Amit Shah : शिवसेना एकच, एकनाथ शिंदेंची!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; भारत देश धर्मशाळा नाही, घुसखोरांना हद्दपार करणारच मुंबई : "एकनाथ शिंदे यांच्या