आरेतील नव्या काँक्रीट रस्त्याला पुन्हा तडा

  28

मुंबई : आरे वसाहतीतील काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याला पुन्हा तडे गेले आहेत. अवघ्या वर्षभरापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, या रस्त्याला जानेवारीत तडे गेल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा एकदा रस्त्याच्या त्याच भागात तडे पडल्याचे निदर्शनास आले आहे.



माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात केली. याअंतर्गत गेल्या वर्षी आरेमधील रस्त्यांचेही काँक्रीटीकरण करण्यात आले होते. यातील आरे वसाहतीतील युनिट क्रमांक ५ पासून युनिट क्रमांक ६ च्या दिशेने जाणाऱ्या काँक्रीटच्या रस्त्याला पुन्हा तडे पडले आहेत. याआधी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाही या रस्त्याचे काम करण्यात आले होते. दरम्यान, दोन वेळा काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर तडे पडतात किंवा काही भागात पुन्हा खोदकाम केले जाते. यामुळे नागरिकांमध्ये आधीच नाराजी पसरली आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरकरांनो तयार राहा! महादेवी हत्तीणींसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आनंदवार्ता कुठल्याही क्षणी!

मुंबई : कोल्हापूरच्या जनतेसाठी एक दिलासादायक घडामोड समोर येत आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Kabutar Khana : "१००% टॅक्स लावा, आम्ही तयार!", कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक!

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे.

Khalid Ka Shivaji : शिवरायांचा वापर करून फूट पाडण्याचा डाव? 'खालिद का शिवाजी' विरोधात हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड रोष

मुंबई : 'शिवराय' म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)