१५ जूनला होणाऱ्या नीट-पीजी परीक्षा स्थगित, सुधारीत तारीख लवकरच

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - पदव्युत्तर (NEET PG २०२५) परीक्षा येत्या १५ जूनला घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र अतिरिक्त परीक्षा केंद्रे आणि आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळाने (एनबीईएमएस) उपरोक्त परीक्षा तूर्तास स्थगित केल्या असून लवकरच सुधारीत तारीख जाहीर करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एनबीईएमएसला संपूर्ण पारदर्शकता आणि सुरक्षित परीक्षा केंद्रे सुनिश्चित करून एकाच सत्रात परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने एनबीईएमएसने न्यायालयाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवणे आणि पायाभूत सुविधा वाढवण्याकरता काम करत आहे. पूर्ण पारदर्शकता राखली जाईल आणि सुरक्षित केंद्रे कार्यान्वित केली जातील याची खात्री करून परीक्षा एकाच सत्रात आयोजित करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

Blast : अखिलेश यादव, राहुल गांधींचा पुतळा जाळताना स्फोट, भाजप महिला आमदार जखमी

बहराइच : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

IMD Guidelines on Heatwave : आयएमडीतर्फे उष्णतेच्या लाटेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी

- पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता मुंबई : देशाच्या अनेक

Assam Drugs News : आसाममध्ये सात कोटींची हेरॉईन जप्त; चार महिलांसह पाच जणांना अटक

आसाममधील कामरूप जिल्ह्यातील अमीनगाव येथे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सुमारे ७ कोटी रुपयांच्या

Ramp walk for Chanel : सावळ्या रंगाने इतिहास घडवला; छत्तीसगडमधील मुलगी थेट पॅरिसपर्यंत पोहोचली

छत्तीसगड : आपल्या मनात जर जिद्ध असली तर कोणतंही शिखर सर करायला अवघड घाड नसत. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द

अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण

लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य