मंत्री नितेश राणेंचा मुंबईत जनता दरबार

मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत जनता दरबाराचे आयोजन केले आहे. मुंबईत नरिमन पॉईंटच्या भाजपा प्रदेश कार्यालय येथे सोमवार २ जून रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत हा जनता दरबार होणार आहे. जनता दरबारात मंत्री नितेश राणे नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी आवश्यक ते निर्देश प्रशासनाला देणार आहेत. नागरिकांनी जनता दरबारात वेळ वाया जाऊ नये आणि प्रश्न व्यवस्थित विचारणे सोपे व्हावे यासाठी द्यावयाची निवेदने लेखी स्वरुपात आणावी, असे भाजपाचे पक्ष संघटन आणि शासकीय कामकाज मुख्य समन्वयक सुधीर देऊळगावकर यांनी सांगितले.
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती