मंत्री नितेश राणेंचा मुंबईत जनता दरबार

मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत जनता दरबाराचे आयोजन केले आहे. मुंबईत नरिमन पॉईंटच्या भाजपा प्रदेश कार्यालय येथे सोमवार २ जून रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत हा जनता दरबार होणार आहे. जनता दरबारात मंत्री नितेश राणे नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी आवश्यक ते निर्देश प्रशासनाला देणार आहेत. नागरिकांनी जनता दरबारात वेळ वाया जाऊ नये आणि प्रश्न व्यवस्थित विचारणे सोपे व्हावे यासाठी द्यावयाची निवेदने लेखी स्वरुपात आणावी, असे भाजपाचे पक्ष संघटन आणि शासकीय कामकाज मुख्य समन्वयक सुधीर देऊळगावकर यांनी सांगितले.
Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात