मंत्री नितेश राणेंचा मुंबईत जनता दरबार

मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत जनता दरबाराचे आयोजन केले आहे. मुंबईत नरिमन पॉईंटच्या भाजपा प्रदेश कार्यालय येथे सोमवार २ जून रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत हा जनता दरबार होणार आहे. जनता दरबारात मंत्री नितेश राणे नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी आवश्यक ते निर्देश प्रशासनाला देणार आहेत. नागरिकांनी जनता दरबारात वेळ वाया जाऊ नये आणि प्रश्न व्यवस्थित विचारणे सोपे व्हावे यासाठी द्यावयाची निवेदने लेखी स्वरुपात आणावी, असे भाजपाचे पक्ष संघटन आणि शासकीय कामकाज मुख्य समन्वयक सुधीर देऊळगावकर यांनी सांगितले.
Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक