एशियन अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला १८ पदके; ८ सुवर्ण, ७ रौप्य, ३ कांस्य

गुमी : दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८ पदके जिंकली आहेत. यात ८ सुवर्ण, ७ रौप्य, ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ - भारतीय विजेते

गुलवीर सिंग - पुरुषांची १०००० मी. - सुवर्ण
टीम इंडिया (संतोष कुमार, रुपल, विशाल आणि सुभा व्यंकटेशन) - मिश्र ४x४०० मीटर रिले - सुवर्ण
अविनाश साबळे - पुरुषांची ३००० मीटर स्टीपलचेस - सुवर्ण
ज्योती याराजी - महिलांची १०० मीटर अडथळा शर्यत - सुवर्ण
टीम इंडिया (जिस्ना मॅथ्यू, रुपल चौधरी, कुंजा रजिथा आणि सुभा वेंकटेशन) - महिलांची ४x४०० मीटर रिले - सुवर्ण
गुलवीर सिंग - पुरुषांची ५००० मी. - सुवर्ण
पूजा सिंग - महिलांची उंच उडी - सुवर्ण
नंदिनी अगासरा - हेप्टाथलॉन - सुवर्ण
रुपल चौधरी - महिलांची ४०० मी. - रौप्य
पूजा - महिलांची १५०० मी. - रौप्य
प्रवीण चित्रवेल - पुरुषांची तिहेरी उडी - रौप्य
तेजस्विन शंकर - डेकॅथलॉन - रौप्य
टीम इंडिया (जय कुमार, धर्मवीर चौधरी, मनू टीएस आणि विशाल टीके) - पुरुषांची ४x४०० मीटर रिले - रौप्य
अँसी सोजन - महिलांची लांब उडी - रौप्य
पारुल चौधरी - महिलांची ३००० मीटर स्टीपलचेस - रौप्य
सर्व्हिन सेबास्टियन - पुरुषांची २० किमी धावण्याची शर्यत - कांस्य
युनुस शाह - पुरुषांची १५०० मी. - कांस्य
शैली सिंग - महिलांची लांब उडी - कांस्य
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत