शक्ती चक्रीवादळाचा कहर! कोकणात रेड अलर्टचा इशारा

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, येत्या ३६ तासांत ‘शक्ती’ हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे सरकणार आहे. हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.


चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.


२० मेपासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, तळकोकणात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. २७ मेपर्यंत पावसाचा इशारा कायम आहे.


आज पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत पावसाची तीव्र शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.