'आई मी कुरकुरे नाही चोरले', चिप्स चोरीच्या आरोपामुळे १३ वर्षीय मुलाची आत्महत्या

कोलकाता: पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील पांशकुडाच्या गोसाईवाडी परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. १३ वर्षीय कृष्णेंदु दासने चोरीच्या खोट्या आरोपानंतर आत्महत्या केली. तो बकुलदा हायस्कूलमध्ये सातवीत शिकत होता. बुधवारी रात्री त्याने कीटकनाशक प्यायले आणि गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी स्थानिक दुकानदार शुभंकर दीक्षितने कृष्णेंदुवर तीन पॅकेट चिप्स चोरीचा आरोप केला होता. किशोरने स्पष्ट केले होते की ते पॅकेट्स त्याने रस्त्यावरून उचलले होते. त्याला वाटले की ही पाकिटे जमिनीवर पडली होती. यानंतर दुकानदाराने दुकानासमोर कान पकडून त्याला माफी मागण्यास लावले होते. यानंतर त्याच्या आईनेही सर्वांसमोर त्याला ओरडले होते.


कुटुंबाने आरोप केला आहे की एक सुसाईड नोट ताब्यात घेण्यात आली आहे. यात कृष्णेंदुने आत्महत्या करण्याआधी नोटबुकमध्ये लिहिले की, आई , मी कुरकुरे नाही चोरले. मला ते रस्त्यावर भेटले होते. मी चोरी नाही केली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू प्रकरण दाखल करत तपास सुरू केला आहे. दुकानदार शुभांकर दीक्षित नागरिक स्वयंसेवकही आहे आणि घटनेनंतर फरार आहे.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या