Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

  59

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीनच वाढला आहे. ज्याचे रूपांतर आता युद्धात झाले असून, भारताच्या अनेक महत्वपूर्ण शहर आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ज्यामध्ये पुण्याच्या दगडू शेठ हलवाई मंदिरा (Dagdusheth Halwai Temple) चा देखील समावेश आहे.

हे मंदिर पुण्यातील सर्वात प्रशस्त आणि मानाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुनं आहे,  या मंदिरात दररोज अनेक भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे युद्ध परिस्थिती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात


पुण्यातील दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच  दंगल नियंत्रण पथक देखील  सज्ज करण्यात आले आहेत. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभुमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

 
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक