Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीनच वाढला आहे. ज्याचे रूपांतर आता युद्धात झाले असून, भारताच्या अनेक महत्वपूर्ण शहर आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ज्यामध्ये पुण्याच्या दगडू शेठ हलवाई मंदिरा (Dagdusheth Halwai Temple) चा देखील समावेश आहे.

हे मंदिर पुण्यातील सर्वात प्रशस्त आणि मानाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुनं आहे,  या मंदिरात दररोज अनेक भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे युद्ध परिस्थिती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात


पुण्यातील दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच  दंगल नियंत्रण पथक देखील  सज्ज करण्यात आले आहेत. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभुमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

 
Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ