Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीनच वाढला आहे. ज्याचे रूपांतर आता युद्धात झाले असून, भारताच्या अनेक महत्वपूर्ण शहर आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ज्यामध्ये पुण्याच्या दगडू शेठ हलवाई मंदिरा (Dagdusheth Halwai Temple) चा देखील समावेश आहे.

हे मंदिर पुण्यातील सर्वात प्रशस्त आणि मानाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुनं आहे,  या मंदिरात दररोज अनेक भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे युद्ध परिस्थिती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात


पुण्यातील दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच  दंगल नियंत्रण पथक देखील  सज्ज करण्यात आले आहेत. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभुमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

 
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार