PBKS vs DC, IPL 2025: दिल्लीसाठी आजचा विजय महत्वाचा

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली सुरुवातीला ज्या वेगाने चालली होती त्या वेगाला खीळ बसली असून गेले तीन सामने दिल्ली विजयापासून वंचित राहिली आहे. मागच्या सामन्यातील दिल्लीची फलंदाजी ही अत्यंत निराशाजनक होती, पावसामुळे त्यांना एक गुण मिळाला अथवा दिल्लीचा पराभव नक्कीच होता. तसेच आज दिल्ली धर्मशाळा येथे पंजाबला टक्कर देणार आहे. त्याचप्रमाणे सध्या दिल्ली गुणतक्त्यात १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर पंजाब १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


दिल्लीला पात्रता फेरीत स्थान मिळवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे कारण मुंबई चौथ्या स्थानावर असून मुंबईच्या पुढे जायचे असल्यास आज विजय आवश्यक आहे. आजचा सामना धर्मशाळा येथे असल्यामुळे पावसाची शक्यता आहे, असे झाले तर दोन्ही संघाना १-१ गुण मिळेल अवणि त्याचा सर्वांत जास्त परिणाम दिल्लीवर होईल. एक गुण मिळाल्यामुळे त्यांची गुण संख्या १४ होईल व गुणतक्त्यात दिल्ली पाचव्याच स्थानावर राहील.


आज पंजाबने सामना गमावला तर त्यांना जास्त काही फरक पडणार नाही ते त्याच स्थानाचर राहतील; परंतु पंजाबचा संघ हा धोका पत्करणार नाही ते सामना जिंकून गुणतक्यात अव्वल स्थान मिळवतील, असे पण पंजाबची फलंदाजी दिल्लीपेक्षा चांगली असल्यामुळे ते सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. तसेच आजची लढत अटीतटीची होणार आहे. चला तर मग रंगतदार सामन्याची मन्ना घेऊ.

Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो