Vastu Shastra: घराच्या या जागेवर दररोज लावा दिवा, पैशांनी भरून जाईल तुमची तिजोरी

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ असते. दिवा लावल्याने घरात सुख-शांती येते. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की घरात दिवा लावल्याने सकारात्मकता येते. तसेच नकारात्मकता निघून जाते.


ज्या घरात दररोज दिवा लावला जातो तेथे नेहमी आनंदाचे वातावरण असते. कधीही पैशांची तंगी राहत नाही. जर घरात आर्थिक समस्या येत असतील तर दररोज घराच्या एका जागेवर दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते.



असे मानले जाते की दररोज घराच्या या ठिकाणी दिवा लावल्याने लक्ष्मी मातेचा वास घरात राहतो. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की धन संकटापासून सुटका हवी असेल तर घराच्या दरवाजावर दररोज एक दिवा लावला पाहिजे. दरम्यान, एक गोष्ट लक्षात ठेवा की ती जागा नेहमी स्वच्छ असावी. धन देवता लक्ष्मी मातेला अस्वच्छता आवडत नाही.


वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस दिवा लावत असाल तर ते अधिक लाभदायक ठरते. यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होईल. तसेच घरात ठेवलेली तिजोरी भरून जाईल.

Comments
Add Comment

CJP : सीजेपी आंदोलनकाळात महाराष्ट्रात दाखल गुन्हे रद्द होणार

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मधील अनियमिततेविरोधात आणि कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ

  Quick Breakfast Recipes : फक्त १५ मिनिटांत तयार होणारे ८ झटपट नाश्त्याचे पदार्थ

सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप भूक लागलेली असते. (Easy & Quick Snack Recipes For Breakfast). यातच सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याची घाईगडबड तसेच

AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे

अल्लू अर्जुन आज देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पुष्पा फ्रँचायझीच्या अभूतपूर्व

High Protein Fruits : कोणत्या फळात किती प्रोटीन? रोजच्या आहारात फळांचा समावेश कसा करावा?

रोजच्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेक जण "हाय-प्रोटीन फळे" शोधण्याचा प्रयत्न करतात. फळे ही

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त

Solo Trip : सोलो ट्रीपला जाण्याचा प्लॅन करताय ? मग या ठिकाणांचा नक्की विचार करा

मुंबई : एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. सोलो ट्रिपमुळे (Solo Trip) नवीन ठिकाणं अनुभवता येतात,