Vastu Shastra: घराच्या या जागेवर दररोज लावा दिवा, पैशांनी भरून जाईल तुमची तिजोरी

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ असते. दिवा लावल्याने घरात सुख-शांती येते. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की घरात दिवा लावल्याने सकारात्मकता येते. तसेच नकारात्मकता निघून जाते.


ज्या घरात दररोज दिवा लावला जातो तेथे नेहमी आनंदाचे वातावरण असते. कधीही पैशांची तंगी राहत नाही. जर घरात आर्थिक समस्या येत असतील तर दररोज घराच्या एका जागेवर दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते.



असे मानले जाते की दररोज घराच्या या ठिकाणी दिवा लावल्याने लक्ष्मी मातेचा वास घरात राहतो. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की धन संकटापासून सुटका हवी असेल तर घराच्या दरवाजावर दररोज एक दिवा लावला पाहिजे. दरम्यान, एक गोष्ट लक्षात ठेवा की ती जागा नेहमी स्वच्छ असावी. धन देवता लक्ष्मी मातेला अस्वच्छता आवडत नाही.


वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस दिवा लावत असाल तर ते अधिक लाभदायक ठरते. यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होईल. तसेच घरात ठेवलेली तिजोरी भरून जाईल.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड