Health: अशा लोकांनी चुकूनही आईस्क्रीम खाऊ नये

  152

मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले जाते. कडाक्याच्या उन्हामध्ये गारेगार थंडावा देणारे आईस्क्रीम प्रत्येकाला आवडते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की काही लोकांसाठी आईस्क्रीमचे सेवन खूप धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या कोण आहेत ते ज्यांनी चुकूनही आईस्क्रीमचे सेवन करू नये.



डायबिटीज रुग्णांनी आईस्क्रीम खाऊ नये


आईस्क्रीम बनवण्यासाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशातच जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल तर हे खाण्यापासून दूर राहिले पाहिजे. याच्या सेवनामुळे शुगर लेव्हल अचानक वाढू शकते.



हृदयाच्या रुग्णांसाठी आईस्क्रीमचे सेवन नुकसानदायक


आईस्क्रीम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक केमिकल्सचा वापर केला जातो. हे केमिकल्स हृदयासाठी हानिकारक आहेत. अशातच जर तुम्ही हृदयरोगी असाल तर याचे सेवन अजिबात करू नये.



दातांसाठी आईस्क्रीमचे नुकसान


आईस्क्रीमच्या अधिक सेवनाने दातांमध्ये कॅव्हिटी होण्याची समस्या अधिक वाढते. लक्ष न दिल्यास दातांच्या समस्या अधिक वाढू शकतात. अशातच दररोज आईस्क्रीम खात असाल तर ते कमी करा. तसेच आईस्क्रीम खाल्ले तर ब्रश करायला विसरू नका.


Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत