Vivo T4 5G : विवो कंपनीची ग्राहकांसाठी खुशखबर! भारतात लाँच केला नवा फोन

मुंबई : ओप्पो पाठोपाठ विवो कंपीनीनेही भारतात नवा फोन लाँच केला आहे. अक्षयतृतीयेपूर्वी प्रियजनांना गिफ्ट देण्यासाठी हा फोन योग्य ठरणार आहे. या फोन मध्ये पॉवर, परफॉर्मन्स आणि परफेक्शनचा उत्तम संगम आहे. या फोनच्या डिझाईन आणि किंमतीमुळे ग्राहकांमध्ये हा फोन अधिक लोकप्रिय ठरेल. vivo T4 5G हा स्मार्टफोन Phantom Grey आणि Emerald Blaze या दोन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना HDFC, SBI, Axis बँक कार्डवर २,००० रुपये इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. जाणून घेऊया Vivo T4 5G च्या भारतातील किंमती आणि या फोनचे खास वैशिष्ट्ये






Vivo T4 5G या फोनची भारतातील किंमत काय आहे ? :


8GB RAM + 128GB स्टोरेज – २१,९९९ रुपये


8GB RAM + 256GB स्टोरेज – २३,९९९ रुपये (सर्व करांसह)


12GB RAM + 256GB स्टोरेज – २५,९९९ रुपये (सर्व करांसह)




या फोनची खास वैशिष्ट्ये :-



१. भारतामधील सर्वात स्लीम स्मार्टफोन ज्यामध्ये 7300mAh हाय-डेनसिटीची बॅटरी आहे.


२. 5000 निट्स पीक ब्राइटनेससह सर्वाधिक तेजस्वी Quad-Curved AMOLED डिस्प्ले आहे.


३. या फोनच्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान डिव्हाइस – Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरसह, 820K+ AnTuTu स्कोअर असलेला हा Vivo T4 5G आहे.


४. या फोनमध्ये अधिक स्पष्ट, सजीव आणि डायनॅमिक फोटोसाठी 50MP OIS मुख्य कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.


५. या फोनमध्ये 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग, AI गेमिंग फीचर्स, IR ब्लास्टर, IP65 डस्ट-वॉटर रेसिस्टन्स व मिलिटरी ग्रेड मजबुती आहे.


६. स्मार्ट AI टूल्स – AI Erase, Photo Enhance, Note Assist, Live Text आणि Super Documents देखील उपलब्ध आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता

Mantri Ashish Shelar : दशावतार लोककलेला राजाश्रय मिळणार

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; मंडळांच्या मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्य

Ashish Shelar : रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सात दिवसांत अहवाल तयार करा

मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल

Labour Minister Adv. Akash Fundkar : 'पॉश' कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश     मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण

Minister Adv. Ashish Shelar : मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करा

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई: मानखुर्द येथील राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा