JEE Main 2025 Session-II : जेईई मेन सत्र २ची उत्तरंपत्रिका प्रसिद्ध!

  66

मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल दरम्यान झालेल्या परीक्षेची अंतिम उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. काल (दि १७) ही उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र नंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता ती वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली. आता पुन्हा उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, २ ते ८ एप्रिल दरम्यान झालेल्या जेईई मेन सत्र २ च्या परीक्षेची अंतिम उत्तरंपत्रिका एनटीएने काल (दि १७) अंतिम उत्तरपत्रिका जारी केली होती परंतु नंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता ती वेबसाइटवरून काढून टाकली, त्यानंतर विद्यार्थ्यांना असे का केले गेले? हा प्रश्न पडला होता. मात्र काही विद्यार्थ्यांनी उत्तरं पत्रिकेबाबत आक्षेप नोंदवले होते आणि एनटीएला ईमेल केला होता. त्यामुळेच एनटीएने ही उत्तरपत्रिका हटविण्यात आली होती. आज (दि १८) दुपारी २ च्या सुमारास पुंन्हा अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.





तसेच १९ एप्रिलला म्हणजेच शनिवारी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं एनटीएने जाहीर केलं आहे. दरम्यान जेईई मेन सत्र २ परीक्षेसाठी बसलेले आणि उत्तरंपत्रिकेची आणि निकालाची आतुरतेने वाट पाहणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in वर याबाबत माहिती तपासू शकतात.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड