रायगडमध्ये गेल्या तीन वर्षांत १०३ जणांचे खून!
९५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये १०३ जणांचा वेगवेगळ्या कारणावरून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. पैकी ९५ गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित येणाऱ्या १३ तालुक्यांपैकी १२ तालुक्यात खुनाचे गुन्हे घडले असून, त्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर व … Continue reading रायगडमध्ये गेल्या तीन वर्षांत १०३ जणांचे खून!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed