Smartphone: उन्हाळ्यात स्मार्टफोन होतोय खूप गरम? वापरा या टिप्स

  41

मुंबई: उकाड्याने आपले प्रचंड रूप दाखवणे सुरू केले आहे. या उकाड्यामुळे केवळ माणूस अथवा प्राणीच त्रस्त झालेले नाहीत तर स्मार्टफोनही त्रस्त होत आहेत. अनेकांची तक्रार आहे की त्यांचा स्मार्टफोन ओव्हरहीट होत आहे. फोनच्या ओव्हरहीटचा अर्थ म्हणजे त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होणे.


तसेच स्मार्टफोनमधील एखादा पार्ट्स खराबही होऊ शकतो. अशातच तुम्ही कसा ठेवाल तुमचा स्मार्टफोन कूल कूल... या आहेत टिप्स


सगळ्यात आधी डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून आपल्या स्मार्टफोनचे रक्षण करा. फोनला कधीही कारच्या डॅशबोर्डवर ठेवू नका. यामुळे हँडसेट खराबही होऊ शकतो.


स्क्रीनची ब्राईटनेस कमी ठेवून तुम्ही स्मार्टफोन गरम होण्यापासून वाचवू शकता. सोबतच ब्लूटूथ, वायाय आणि दुसरे फीचर्सही काम नसताना बंद करा.


जर तुमचा फोन खूप गरम होत असेल तर तो काही वेळासाठी एअरोप्लेन मोडवर ठेवा. यामुळे फोन लवकर थंड होईल.


चार्जिंग करताना स्मार्टफोनचे कव्हर काढा. यामुळे फोन जास्त गरम होणार नाही. तसेच तुम्हाला ओव्हरहिटींगचा त्रासही होणार नाही.


याशिवाय तुम्ही फोनसोबत कूलिंगचा फॅनचा वापर करा. अशातच गेमिंग आणि चार्जिंगवेळेस फोन थंड राहील. जिथे जागा जास्त गरम आहे अशा ठिकाणी आपला फोन चार्जिंग करू नका.


Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड