Smartphone: उन्हाळ्यात स्मार्टफोन होतोय खूप गरम? वापरा या टिप्स

मुंबई: उकाड्याने आपले प्रचंड रूप दाखवणे सुरू केले आहे. या उकाड्यामुळे केवळ माणूस अथवा प्राणीच त्रस्त झालेले नाहीत तर स्मार्टफोनही त्रस्त होत आहेत. अनेकांची तक्रार आहे की त्यांचा स्मार्टफोन ओव्हरहीट होत आहे. फोनच्या ओव्हरहीटचा अर्थ म्हणजे त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होणे.


तसेच स्मार्टफोनमधील एखादा पार्ट्स खराबही होऊ शकतो. अशातच तुम्ही कसा ठेवाल तुमचा स्मार्टफोन कूल कूल... या आहेत टिप्स


सगळ्यात आधी डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून आपल्या स्मार्टफोनचे रक्षण करा. फोनला कधीही कारच्या डॅशबोर्डवर ठेवू नका. यामुळे हँडसेट खराबही होऊ शकतो.


स्क्रीनची ब्राईटनेस कमी ठेवून तुम्ही स्मार्टफोन गरम होण्यापासून वाचवू शकता. सोबतच ब्लूटूथ, वायाय आणि दुसरे फीचर्सही काम नसताना बंद करा.


जर तुमचा फोन खूप गरम होत असेल तर तो काही वेळासाठी एअरोप्लेन मोडवर ठेवा. यामुळे फोन लवकर थंड होईल.


चार्जिंग करताना स्मार्टफोनचे कव्हर काढा. यामुळे फोन जास्त गरम होणार नाही. तसेच तुम्हाला ओव्हरहिटींगचा त्रासही होणार नाही.


याशिवाय तुम्ही फोनसोबत कूलिंगचा फॅनचा वापर करा. अशातच गेमिंग आणि चार्जिंगवेळेस फोन थंड राहील. जिथे जागा जास्त गरम आहे अशा ठिकाणी आपला फोन चार्जिंग करू नका.


Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,