Crime : लग्नाच्या आश्वासनाला भुलली आणि होत्याच नव्हतं झालं

  41

पुणे : लग्नाचे आश्वासन देऊन मुलींना फसवणाऱ्यांची संख्या जगात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशीच धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंड येथे नेत लैंगिक अत्याचार करण्यात आले. नंतर तरुणीकडून २५ लाख रुपये उकळण्यात आले. यासंदर्भात २५ वर्षीय तरुणीने मुंबईतील मालाड मधील कुरार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुणी पुण्यात ट्रेनिंगसाठी आली होती. त्या वेळी आरोपी कबीर खान (वय ३०) याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आश्वासन दिले. तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२४ पासून आत्तापर्यंत पुणे, सांताक्रुझ, मुंबई, नेपाळ, थायलंड आणिअझरबैजान या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याने बँक खाते जास्त व्यवहारांमुळे फ्रीझ झाले आहे, पेमेंट येणार आहे, तत्काळ व्हिसा तयार करायचा आहे, यासह विविध कारणे सांगून तरुणीकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले. पैसे उकळल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. दरम्यान या घटनेचा पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक