Healthy Life: दीर्घायुष्यासाठी ही ४ कामे जरूर करा

  100

मुंबई: आजच्या काळात आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे लोकांना अनेक आजार होत आहेत. यात डायबिटीज, हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर यांचा समावेश आहे.या समस्यांमुळे व्यक्तीचे वयही कमी होत आहे. मात्र प्रत्येकाला वाटते की आपले आयुष्य दीर्घकालीन असावे.

मात्र जर तुम्हाला दीर्घकालीन आयुष्य जगायचे असेल तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जीवनात पाळल्याच पाहिजेत.

व्यायाम


सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराला व्यायाम गरजेचा आहे. घाम आल्यानंतर ४५ मिनिटे व्यायाम करणे सगळ्यात महत्त्वाचे. कार्डिओ, वेट ट्रेनिंग, हाय इंटेंसिटीसारखे व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता.

योग्य जेवण


आपल्या जीवनाच निरोगी जेवणाला अधिक महत्त्व आहे. यासाठी आपले डाएट व्यवस्थित ठेवले पाहिजे. डाएट्समध्ये मिलेट्स, फायबर, हेल्दी फॅट आणि प्रोटीनचा समावेश केला पाहिजे.

दिनचर्या आणि झोप


सगळ्यांनी आपले एक रूटीन बनवले पाहिजे. जसे आयुर्वेदात सूर्योदयानंतर उठणे आणि सूर्यास्तानंतर खाणे वर्ज्य मानले गेले आहे. सोबतच कमीत कमी ८ तासांची झोप घेणेही गरजेचे आहे.

औषधे


आजच्या काळात लोकांना थोडीशी जरी आरोग्याची समस्या आली तर ते औषधे घेतात. मात्र शक्य होईल तितके औषधांपासून दूर राहिले पाहिजे. औषधे हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे कारण त्याचे साईड इफेक्ट्स असतात.
Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी