लाखो पुणेकरांना पाण्यासाठी टॅंकरचाच आधार

पुणे : लाखो रुपये खर्चून घर खरेदी केल्यानंतर आणि त्यावर पुन्हा हजारो रुपयांचा मिळकतकर भरुनही शहरातील लाखो पुणेकरांना पाण्यासाठी टॅंकरचाच आधार घ्यावा लागत आहे. गेल्या तीन वर्षात शहरात टॅंकरची मागणी तब्बल १ लाख फेऱ्यांनी वाढली आहे. मार्च २०२३ ते फेब्रुवारी २०२५ अखेर या अकरा महिन्यात शहरात तब्बल ४ लाख ४० हजार ३४० फेऱ्या झाल्या आहेत.

दरवर्षी ही मागणी वाढतच असून, हक्काच्या पाण्यासाठी आणखी किती दिवस वाट पहावी लागणार, असा सवाल आता नागरिक करत आहेत. शहरातील अनेक सोसायटयांना महापालिकेचे पुरेसे पाणी येत नसल्याने दररोज १० ते १२ टॅंकर पाणी घ्यावे लागत आहे.


या टॅंकरचे दर महापालिकेने निश्चित करून दिले असले तरी, अनेक टॅकरचालकांकडून पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपयांची आकरणी केली जात असल्याचे शहरभर चित्र आहे.

Comments
Add Comment

बीएमसी शाळा खासगीकरण वादाने अधिवेशन तापले; अस्लम शेख–लोढा आमनेसामने

नागपूर : मालवणीतील बीएमसी टाऊनशिप शाळेच्या मुद्द्यावरून मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई उपनगरचे

मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!

नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि

छोटी राज्ये चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात! - वेगळ्या विदर्भाबाबतच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

नागपूर : "छोटी राज्ये ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्यामुळे याबाबत भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या