सोने तस्करी प्रकरणातील अभिनेत्री रन्या रावचा जामीन अर्ज फेटाळला, तुरूंगातच राहणार

बंगळुरू: सोने तस्करी प्रकरणाती आरोपी रान्या रावचा जामीन अर्ज स्पेशल कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यांनी स्पेशल कोर्ट फॉर इकॉनॉमिक ऑफेन्सने जामीन अर्ज दाखल केला होता. हा निर्णय न्यायाधीश विश्वनाथ सी गोवदार यांनी दिला. आरोपीवरील आरोपांची गंभीरता पाहता न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.


रन्या रावला एका हाय प्रोफाईल सोन्याच्या तस्करीमध्ये अटक झाली होती. तिने न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होाता. तिची ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने आरोपाची गंभीरता आणि तपासाची स्थिती लक्षात घेता तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.


रन्या सध्या न्यायालयीन कोठडीत राहील आणि तिचे वकील आता सेशन कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.



रन्या रावने न्यायालयात केला जामीनासाठी अर्ज


रन्याच्या वकिलांनी हा तर्क दिला की प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे आणि त्यांना जामीनावर सुटका केली पाहिजे. मात्र तिच्यावरील आरोप हे गंभीर असल्याचे सांगत न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे