सोने तस्करी प्रकरणातील अभिनेत्री रन्या रावचा जामीन अर्ज फेटाळला, तुरूंगातच राहणार

बंगळुरू: सोने तस्करी प्रकरणाती आरोपी रान्या रावचा जामीन अर्ज स्पेशल कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यांनी स्पेशल कोर्ट फॉर इकॉनॉमिक ऑफेन्सने जामीन अर्ज दाखल केला होता. हा निर्णय न्यायाधीश विश्वनाथ सी गोवदार यांनी दिला. आरोपीवरील आरोपांची गंभीरता पाहता न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.


रन्या रावला एका हाय प्रोफाईल सोन्याच्या तस्करीमध्ये अटक झाली होती. तिने न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होाता. तिची ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने आरोपाची गंभीरता आणि तपासाची स्थिती लक्षात घेता तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.


रन्या सध्या न्यायालयीन कोठडीत राहील आणि तिचे वकील आता सेशन कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.



रन्या रावने न्यायालयात केला जामीनासाठी अर्ज


रन्याच्या वकिलांनी हा तर्क दिला की प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे आणि त्यांना जामीनावर सुटका केली पाहिजे. मात्र तिच्यावरील आरोप हे गंभीर असल्याचे सांगत न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच