Onion : उन्हाळी कांद्याची आवक वाढली!

पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात कांद्याला प्रती १० किलोला २७० ते ३०० बाजारभाव मिळत होता. त्यामुळे उन्हाळी कांदा काढल्यामुळे शेतकरी लगेच विक्रीसाठी आणू लागल्याने सर्वत्रच आवक वाढल्याने बाजार भाव कोसळले असून प्रती १० किलोला १७० ते १८० बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.


लोणी येथील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात एकूण २६०७ कांदा पिशवीचे आवक झाली एक नंबर गोळा कांदा प्रती दहा किलो कांदा १७० ते १८० रुपये या भावाने विकला गेला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.



लोणी बाजार आवारात कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. शेतकरी शेतात काढलेला कांदा लगेच विक्रीसाठी आणत आहेत. कांद्याचे प्रति दहा किलोचे दर एक नंबर गोळा कांदा १७० ते १८० रुपये , दोन नंबर कांदे १३० ते १६० रुपये, गुलटी कांदा ६० ते १२० रुपये, बदला कांद्यास ३० ते ५० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

Comments
Add Comment

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या

Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून