Hrithik Roshan : 'वॉर-२' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान हृतिक रोशन जखमी! नेमकं काय घडलं?

  68

मुंबई : वॉर' चित्रपटाच्या यशानंतर 'यश राज स्पाय युनिव्हर्स' चा 'वॉर- २' (War 2) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या या आगामी चित्रपट वॉर-२ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान या चित्रपटातील एका गाण्यातील सीनचं शूटिंग करताना अभिनेत्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे हृतिकचे चाहतेदे खील चिंतेत आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, वॉर-२ मधील एका गाण्याचं शूट करत असताना हृतिक रोशनच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अभिनेत्याला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या कारणामुळे गाण्याचं शूटिंग थांबवण्यात आलं असून आता हे शूटिंग मे महिन्यात होणार असल्याची शक्यता आहे.हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआर स्टारर 'वॉर २' चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) देखील प्रमुख भूमिकेत आहे. अयान मुखर्जीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन

‘१२वी फेल’ चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा सन्मान आणि उत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट