UNESCO : जगातील ४०% मुलांना ते बोलू किंवा समजतील अशा भाषेत शिक्षण मिळत नाही : युनेस्कोचा अहवाल

नवी दिल्ली  : मुलांना घरी ज्या भाषेत बोलले जाते.त्याच भाषेत शिकवले, तर ते चांगले शिकतात. दुसरीकडे जर मुलांना दुसऱ्या भाषेत शिकवले गेले तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे शिकण्याच्या क्षमतेतील तफावत देखील वाढते. युनेस्कोच्या अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘भाषा बाब - बहुभाषिक शिक्षणावरील जागतिक मार्गदर्शन’ अहवालातील हे विधान आहे. अहवालानुसार, जगभरातील ४०% मुले आणि तरुणांना त्यांच्या मातृभाषेत वाचनाची सुविधा नाही. हेच कारण आहे की जगाच्या अनेक भागात मुले शाळेत जातात पण त्यांना साधा मजकूर वाचता येत नाही आणि साधे गणित सोडवता येत नाही.



२०१६ मध्ये, ६१७ दशलक्ष मुले मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिकत नव्हती. यापैकी दोन तृतीयांश मुले शाळेत गेली.कोविड महामारीपूर्वी, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये १० वर्षांच्या ५७% मुलांना साधे मजकूर वाचता येत नव्हते. कोविड महामारीनंतर हा आकडा ७०% पर्यंत वाढला. हे सर्व निष्कर्ष युनेस्कोच्या (UNESCO) ‘भाषा बाब - बहुभाषिक मार्गदर्शनावरील जागतिक मार्गदर्शन’मध्ये समोर आले आहेत.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू