Solapur News : गॅस सिलिंडरच्या स्फोटात ५५ वर्षीय दिव्यांगाचा मृत्यू

सोलापूर : घरगुती गॅस सिलिंडचा स्फोट होऊन घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य व छप्पर जळून घरातील दिव्यांग व्यक्तीचा भाजल्याने मृत्यू झाला. ही घटना काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जेऊर (ता. अक्कलकोट) शिवारातील वस्तीवर घडली. घटनेची अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

इरण्णा मलकप्पा म्हेत्रे (वय ५५, रा. गौडगाव, ता. अक्कलकोट) असे मृताचे नाव आहे. रेवणसिद्ध मलकप्पा म्हेत्रे (वय ४५, रा. गौडगाव बु, ता. अक्कलकोट) यांनी पोलिसांना सांगितले की ते कुटुंबासह जेऊर शिवारातील शेतात राहण्यास आहेत. इरण्णा मलकप्पा म्हेत्रे हा दिव्यांग होता.




बुधवारी रेवणसिद्ध म्हेत्रे नेहमीप्रमाणे शेतातील लिंबू तोडून बाजारात जाऊन विकून परत आले होते. त्यानंतर जेवण करून घरी झोपले होते. साधारण रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भावाचे वस्तीकडे मोठा आवाज आल्याने व आरडाओरड होत असल्याने रेवणसिद्ध म्हेत्रे यांना जाग आली. तेव्हा त्यांनी चुलत भाऊ गुरुशांत गणपती म्हेत्रे, प्रशांत महांतेश माळी यांना सोबत घेऊन भाऊ इरण्णा मलकप्पा म्हेत्रे याचे वस्तीकडे गेले.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ