ICC Campios Trophy 2025: भारत-न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना, बॉलिंग की बॅटिंग? दुबईची पिच कोणाला देणार साथ

  190

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलची तारीख, संघांची नावे आणि ठिकाण समोर आले आहे. आता केवळ ९ मार्चची प्रतीक्षा आहे. दुबईच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येणार आहे. ही काही पहिलीच वेळ नाही की भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडणार आहेत.


याआधी २०००मध्ये खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत न्यूझीलंडने भारताला हरवत खिताब जिंकला होता. दरम्यान,आता जाणून घेऊया की २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी दुबईची पिच कशी काम करणार आहे तसेच गोलंदाजी, फलंदाजी कोणाला अधिक साथ देईल.



दुबईचा पिच रिपोर्ट, कोण मारणार बाजी?


चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सुरूवातीपासूनच दुबईची पिच फलंदाजांना त्रासदायक ठरत आहेत. संपूर्ण स्पर्धेत येथे सर्वोच्च धावसंख्या करणारा संघ भारतच आहे. भारताने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवत फायनल गाठसी आहे. भारत-न्यूझीलंड फायनल सामनाही प्रत्येक वेळेप्रमाणेच नव्या बॉलने प्रभावी ठरू शकतो. आतापर्यंत पाहिले गेले आहे की १०-१५ षटके झाल्यानंतर दुबईत स्पिनर्स आपले जाळे टाकतात. पिचची स्थिती पाहा येथे टॉस जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकते.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी