मुंबई : सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना’ (PM Kisan Yojana) चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत देशातील शेतकर्यांना पीएम किसान योजनेचे १८ हप्ते मिळाले आहेत. त्यानंतर आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता कधी येणार याची आतुरता लागली होती. तर आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना होळीपूर्वी १९ व्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथून देशभरातील शेतकऱ्यांना १९ वा हप्ता जाहीर करणार आहेत.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…