९९ टक्के भारतीयांना या सुपरफूडबद्दल माहितीच नाही! खाल्ल्याने मिळतात हे जबरदस्त फायदे

मुंबई: जेव्हा आपण आरोग्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थांचा विचार येतो. यात ड्रायफ्रुट्स, फळे, भाज्या यांचा समावेश होतो. या सगळ्यांमध्ये व्हिटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील अनेक गोष्टींची कमतरता दूर होते.


याशिवाय आवळा, संत्री, हळद आणि लसूण हे पदार्थही सुपरफूड आहेत जे डॉक्टर्स आपल्याला खाण्याचा सल्ला देतात. या सगळ्यांमध्ये एक असे सुपरफूड आहे जे ९९ टक्के भारतीय लोकांना माहिती नाही. आता हा सवाल आहे की हे सुपरफूड नेमके कोणते आहे?


आम्ही ज्या सुपरफूडबद्दल बोलत आहोत ते दुसरे तिसरे कोणतेही नसून राजगिरा आहे. हे धान्य नाही आहे त्यामुळे उपवासाला खाल्ले जाते. मात्र तुम्हाला जाणून घेतल्यावर हैराणजनक वाटेल की जर तुम्ही हे दररोज खाल्ले तर तुमची तब्येत दुपटीने होईल.


१०० ग्रॅम राजगिरामध्ये ३४० मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते. इतकंच नव्हे तर व्हिटामिन बी, व्हिटामिन सी आणि मॅग्नेशियमही आढळते. राजगिरा एकमेव व्हेज पदार्थ ज्यामध्ये ९ प्रकारचे अमिनो अॅसिड्स असतात. याच कारणामुळे हा प्रोटीनचा संपूर्ण व्हेजटेरियन सोर्स मानला जातो.


राजगिरा एक्स्ट्रा फॅट कमी करून तुम्हाला वेट लॉसमध्येही मदत करतात. तुम्ही राजगिरा धान्याप्रमाणेही वापरू शकता. याच्या पिठाची पोळीही तुम्ही खाऊ शकता.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे