Mahakumbh 2025 : ‘महाकुंभमुळे अर्थव्यवस्थेत ३ लाख कोटींची वाढ’

लखनऊ : महाकुंभमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत ३ लाख कोटींची वाढ झाली, अशी माहिती उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी विधानसभेच्या बजेट सत्रमध्ये समाजवादी पक्षावर कडाडून टीका केली.



समाजवादी पक्षाच्या आमदार रागिनी सोनकर यांच्या आर्थिक संबंधित प्रश्नावर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, उत्तर प्रदेशने १ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारत ३ नाही तर ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वाटचाल
करत आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या