Nilesh Rane : सर्वकाही आई भराडीमुळे मिळाले :आमदार निलेश राणे

उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांनी घेतले आई भराडी देवीचे दर्शन

मसूरे : आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह शनिवारी दुपारनंतर आई भराडीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.


यावेळी आंगणे कुटुंबीयांचे स्वागत स्वीकारल्यानंतर बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, राणे कुटुंबाला सर्वकाही आई भराडी मुळे मिळाले आहे. आई भराडीच्या आशीर्वादामुळे राजकारणात विविध पदे मला मिळाली आहेत.



पालकमंत्री नितेश राणे आणि मी आंगणे कुटुंबीयांच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी अगदी १०० टक्के प्रयत्न करू. या भागातील भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या दीड किलोमीटर वरून पाणी आणून दूर केली जाईल. तसेच येथील मोबाईल टॉवरचा प्रश्न सुद्धा दूर केला जाईल. यात्रा यशस्वीतेसाठी आंगणे कुटुंबीयांच्या मेहनतीला मानाचा मुजरा करतो. येथील भाविक भक्तांना सोयीसुविधा जास्तीत जास्त कशा पुरवता येतील यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे आमदार निलेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत

INDvsAFG TEST : भारत विरुद्ध अफगाणिस्तान; एकमेव कसोटी सामना

PANJAB : मुल्लांपूर (नवी चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि

Beed Suicide : लग्नाचा १२ वा दिवस अन् नवरदेवाची आत्महत्या! बायकोच्या डायरीत दडलं होतं 'ते' भयानक सत्य

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका तलाठ्याने लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत आत्महत्या (Suicide) केल्याच्या

Mumbai News: वाकोला-बीकेसी पुलाबाबत मोठी बातमी! ९८% काम पूर्ण, मुंबईकरांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत

मुंबई:मुंबई शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)