Share

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. गर्दीमुळे अनेक प्रवाशांना धक्काबुक्कीचा त्रास सहन करावा लागतो. मात्र आज मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना हा धक्का जीवावर बेतला आहे.

कल्याण डोंबिवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये एका १९ वर्षीय तरुणाने धक्का लागल्यामुळे तीन प्रवाशांवर चाकूहल्ला केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही वेळातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. परंतु या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

34 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

35 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

42 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

46 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

55 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

58 minutes ago