मुंबई : मराठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली एक पर्यटन कंपनी अशी ‘केसरी टूर्स’ची ओळख सांगितली जाते. या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे शनिवार १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली होती. आज केसरी टूर्स ही एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी म्हणून ओळखली जाते.
केसरी पाटील यांना पर्यटन क्षेत्रीतील एक विद्यापीठ म्हणून ओळखतात. अथक परिश्रम आणि कठीण संघर्षातून त्यांनी ‘केसरी टूर्स’ एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…