उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १३ फेब्रुवारीला नाशिकमध्ये 

  90

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेना (शिंदे गटा)चे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आभार दौरा यात्रा येत्या १३ फेब्रुवारी रोजी नाशकात येत आहे.


या यात्रेच्या निमित्ताने शिंदे यांची नाशकात जाहीर सभा होत असून, महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जाहीर सभेत शिवसेनेतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.


या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख सुनील पाटील सह संपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे ,जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे हे प्रत्येक तालुक्याचा दौरा करून आढावा बैठक घेत आहे प्रत्येक तालुक्यातील तालुकाप्रमुख व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत तालुक्यातून किती शिवसैनिक येणार आहे याचा आढावा घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठक हॉलमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सोबत आढावा बैठक संपन्न झाली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या