CM Devendra Fadnvis : आईने मंगळसूत्र विकले, फडणवीस हळहळले, मुख्यमंत्र्यांनी मुलाचे पालकत्व स्वीकारले

  78

गडचिरोली : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकत्व घेतले. या पालकत्वावरून गटागटात नाराजी होतीच मात्र शेवटी फडणवीसांनी गडचिरोलीच्या पालकत्वाचं धनुष्य उचललं. याच गडचिरोलीतून मन पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. मुलाच्या उपचारासाठी पैसे नाही म्हणून मातेने गळ्यातलं मंगळसूत्र विकलं. वडिलांनी मुख्यमंत्र्यांना मुलाच्या आजारपणाच्या खर्चासाठी मदतीचं पत्र लिहलं.




गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील हितापाडी येथील १७ वर्षीय सुनील रमेश पुंगाटी या मुलाला ताप आल्याने त्याची प्रकृती खालावली. वडील रमेश पुंगाटी हे उपचारासाठी सुनीलला नागपुरात घेऊन आले. एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारासाठी एक लाख रुपये खर्च असल्याने मुलाच्या आईने आपले मंगळसूत्र विकून रुग्णालयात पैसे भरले. मुलगा व्हेंटिलेटरवर असून प्रकृती गंभीर असल्याने आईवडील चिंतेत होते.


पैसे नसल्याने प्रसंगी ते उपाशी राहत होते. मुलाच्या वडिलांनी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनीही या घटनेची तातडीने दखल घेत मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले. या घटनेतून मुख्यमंत्री फडणवीस यांची संवेदनशीलता दिसून आली आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक