फेब्रुवारीचा महिना या ५ राशींसाठी शुभ, संपूर्ण महिन्यात होणार प्रगतीच प्रगती

  84

मुंबई: शनिवारपासून फेब्रुवारीचा महिना सुरू होत आहे. या महिन्याची सुरूवात वसंत पंचमी, जया एकादशी, माघ पोर्णिमा आणि महाशिवरात्रीने होईल. ज्योतिषाचार्यांच्या मते हा महिना खूप खास मानला जातो. कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे गोचर होणार आहे.

या महिन्यात काही राशींना लाभ तर काहींना हानी होणार आहे. जाणून घेऊया फेब्रुवारी महिना कोणत्या राशींचा बँक बॅलन्स वाढणार आहे.

मेष 


फेब्रुवारी महिना मेष राशींना करिअरमध्ये यश देणारा ठरणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे रस्ते उघडतील. मेष राशीचे लोक चांगली बचत करू शकतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण होईल.

मिथुन


नोकरीत नव्या संधी निर्माण होऊ शकतात.  सर्व कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. पार्टनरशिपमधून चांगले लाभ मिळू शकतात. पितृक संपत्तीतून खूप फायदा मिळू शकतो.

कर्क


कर्क राशीच्या लोकांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. त्यातून पैसा येत राहील. आर्थिक समस्या दूर होतील. या महिन्यात बचत करण्यास सक्षम राहाल.

कन्या


कन्या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा महिना आर्थिकदृष्ट्या चांगली राहील. व्यापार, व्यवसाय चांगला चालेल. नोकरीपेशा लोकांसाठी हा काळ चांगला आहे.

 

कुंभ

 

या महिन्यात कुंभ राशीच्या लोकांना नोकरीमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील. धनधान्यामध्ये वृद्धी होईल. धन बचत करण्यात सफल राहाल. परदेशी जाऊन धन कमावण्याचे योग बनत आहेत.
Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात