काय म्हणता, सोनं एवढं महागलं !

मुंबई : सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. सराफा बाजारात गुरुवारी ८३ हजार ८०० रुपये या दराने सोने विकले गेले. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली. याआधी सोन्याचा दर ८३ हजार ७५० रुपये होता. एका दिवसांत सोन्याच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, ९९.९ टक्के शुद्ध असलेल्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ८३ हजार ८०० रुपये आहे. याआधी बुधवारी ९९.९ टक्के शुद्ध असलेल्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ८३ हजार ७५० रुपये होता. मुंबईत ९९.५ टक्के शुद्ध सोन्याच्या दरातही ५० रुपयांची वाढ झाली. बुधवारी ९९.५ टक्के शुद्ध असलेल्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ८३ हजार ३५० रुपये होता. तर गुरुवारी ९९.५ टक्के शुद्ध असलेल्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ८३ हजार ४०० रुपये झाला.



वायदे बाजारात सोन्याचा ८२ हजार ०३९ रुपयांवर उपघडला. चांदीचा दर वायदे बाजारात ९२ हजार १११ रुपयांवर आहे. देशांतर्गत सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ८४ हजार ३३० रुपयांवर तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७७ हजार ३३० रुपयांवर आणि एक किलो चांदीचा दर ९९ हजार ५५० रुपयांवर जाऊन पोहोचला.
Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील