पंतप्रधान मोदींचा महाकुंभ दौरा होऊ शकतो रद्द, ५ फेब्रुवारीला जाणार होते प्रयागराजला

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ फेब्रुवारीला प्रयागराजच्या महाकुंभमध्ये जाण्याचा कार्यक्रम होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारीला महाकुंभमध्ये स्नानासाठी जाणार नाही आहेत. पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारीच्या इतर दिवशी महाकुंभमध्ये स्नानासाठी जाऊ शकतात. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तांसाठीचे गर्दीच्या नियोजनाचे तसचे सुरक्षेचे नियम कडक केले आहे. गुरूवारीही महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी त्रिवेणी संगम आणि इतर घाटांवर लोकांची मोठी गर्दी जमली होती.



चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू


प्रयागराज महाकुंभमध्ये बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भक्तांचा मृत्यू झाला तर ६० जणांचा मृ्त्यू झाला होता. यात काही जणांवर उपचार सुरू आहेत. तर काहीजण जखमी झालेले घरी गेले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च