GBS Treatment : कमला नेहरू रुग्णालयात 'जीबीएस'च्या रुग्णांवर मोफत उपचार

  69

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढत असलेली ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) च्या रुग्णांची संख्या पाहता महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस च्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. या आजाराचे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या ‘शहरी गरीब योजने’अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची मदत देखील केली जाणार आहे.



पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, किरकिटवाडी, डीएसके विश्व यासह आजुबाजुच्या परिसरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागातील नागरिकांना ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो ते पाणी दुषित असल्याने या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांकडून केला जात आहे. या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : “शिवनेरीवरून शब्द देतो...” मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा!

पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीतून २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या

विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा

Pune Metro: गणेश भक्तांसाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

पुणे: गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना

"हिंदूंच्या सणाला विघ्न नको", नवनीत राणांचा जरांगे पाटलांना सल्ला

अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया