Nutrition Food : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! सांगोल्यात पोषण आहारात आढळल्या उंदराच्या लेंड्या

सोलापूर : शालेय पोषण आहारात अळ्या, किडे, झुरळे आणि उंदरांच्या विष्ठा आढळ्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशातच आता पुन्हा सोलापूरमध्ये (Solapur News) अशीच घटना घडल्याचे समोर आली आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी (Nutrition Food) वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदाराच्या लेंड्या आढळल्या आहेत. सातत्याने होणारे असे प्रकार पाहता प्रशासन अद्यापही अ‍ॅक्शन मोडवर आले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.



सोलापूरमधील सांगोला तालुक्यातील कमलापूर येथे अंगणवाडी आणि प्राथामिक शाळेतील विद्यार्थ्यांना तांदळाबरोबर इतर साहित्य दिले जाते. याच तांदळासह इतर धान्यामध्ये उंदाराच्या लेंड्या आणि आळ्या आढळून आल्या आहेत. शाळेजवळील गोडावूनमध्ये शालेय पोषण आहाराची साठवण करण्यात आली आहे. मात्र त्याचठिकाणी उंदीर आणि घुशींचा वावर असल्यामुळे उंदरांनी मोठ्या प्रमाणात तांदळाची नासाडी केली आहे.


सांगोल्यातील सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे यांनी रात्री येथील गोडाऊनमधील निकृष्ट धान्याची वस्तुस्थिती समोर आणली. या घटनेनंतर गट शिक्षणाधिकार्यांनी पोषण आहाराचे गोडाऊन सील केले आहे. तसेच संबंधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा