घराच्या या दिशेला अ‍ॅक्वेरियम ठेवणे मानले जाते शुभ

  103

मुंबई: जर तुम्हाला मासे पाळण्याचा छंद असेल तर तुम्ही घरात अ‍ॅक्वेरियम लावू शकता. असे केल्याने अनेक फायदे आपल्याला मिळतात. घरात ठेवलेले फिश अ‍ॅक्वेरियम केवळ घराची शोभाच वाढवत नाहीत तर यासोबतच घर आणि कुटुंबातील लोकांसाठीही हे शुभ असते.


वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये फिश अ‍ॅक्वेरियम ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.दरम्यान, घरामध्ये फिश अ‍ॅक्वेरियम ठेवण्याआधी त्याची योग्य दिशा माहीत असणे गरजेचे असते. त्याची काळजी जरूर घ्यावी.


घरात जर तुम्हाला फिश अ‍ॅकेरियम ठेवायचे असेल तर त्याला ईशान्य कोपऱ्यात ठेवले पाहिजे. ईशान्य कोपऱ्यात फिश अ‍ॅक्वेरियम ठेवल्याने घरात येणारी आर्थिक तंगी दूर होते. तसेच घरात सुख समृद्धी येते.


वास्तुशास्त्रानुसार हे ही लक्षात ठेवले पाहिजे की जर घरात फिश अ‍ॅक्वेरियम ठेवले तर त्याची योग्य ती साफसफाई झाली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार जर साफ सफाई ठेवली गेली नाही तर यामुळे नुकसान होऊ शकते. तसेच आर्थिक अडथळे येऊ शकतात.


फिश अ‍ॅक्वेरियममध्ये खूप जास्त किंवा कमी मासे ठेवल्या नाही पाहिजेत. फिश अ‍ॅक्वेरियममध्ये ९ मासे ठेवणे चांगले मानले जाते.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली