लसूण खाताना फेकू नका याची साले, मिळतात हे जबरदस्त फायदे

मुंबई: लसूणला सुपरफूड मानले जाते. हे खाल्ल्याने शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. लसणामध्ये एलिसिन नावाचे मुख्य कंपाऊंड असते जे अँटीबॅक्टेरियल, अँटी व्हायरल , अँटीफंगल तसेच अँटीऑक्सिडंटने भरपूर असते. सोबतच यात व्हिटामिन आणि पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटामिन बी१, बी६, सी असण्यासोबतच यात मँगनीज, कॅल्शियम, कॉपर, सेलेनियम आणि दुसरे प्रमुख तत्वे असतात.


मात्र तुम्हाला माहीत आहे का की लसणासोबत यांची सालेही अधिक फायदेशीर आहेत. याची साले खाल्ल्याने अनेक प्रकारचे फायदे मिळतात. जाणून घेऊया लसूणच्या सालांचे फायदे


लसणाच्या सालींमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी मायक्रोबियल गुण असतात. हे सर्व गुण इम्युनिटी, झोपेसाठी फायदेशीर असतात.


लसणाच्या सालीमध्ये फेनिलप्रोपेनॉईड अँटीऑक्सिडंट असते जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात.


लसणाच्या सालींमध्ये फ्लॅवेनॉईड्स, पॉलिफेनॉल आणि ऑर्गेनोसल्फर कंपाऊंड असते जे त्वचेला येणारी खाज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.


लसणाच्या सालींमध्ये एलिसिन, एलिन आणि एजोईनसारखे बायोअॅक्टिव्ह पदार्थ असतात. जे बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यास मदत करू शकतात.


लसणाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फ्लॅवेनॉईड्स असतात जे कॅन्सरच्या पेशी वाढण्यास रोखतात.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण