Captain: ऋषभ पंतनंतर अजिंक्य रहाणेकडे या संघाचे नेतृत्व

  55

मुंबई: अजिंक्य रहाणेला कर्णधारपद मिळाले आहे. आयपीएल २०२५ च्या सुरूवातीआधी रहाणेला मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. रहाणेच्या नेतृत्वात १७ सदस्यीय संघात रोहित शर्माचीही निवड करण्यात आली आहे. मुंबईला रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू अँड काश्मीरशी पुढील सामना खेळायचा आहे.


आजच विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. आता रहाणे रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, यशस्वी जायसवाल आणि शार्दूल ठाकूर असताना रहाणेकडे नेतृत्व देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहाणेला कोलकाता नाईट राडयडर्सचे नेतृत्वही मिळू शकते.



१० वर्षांनी रणजी खेळणार रोहित, १७ वर्षांनी होणार हे


आता हे निश्चित झाले आहे की रोहित शर्मा १० वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. रोहितलाही १७ सदस्यी संघात निवडण्यात आले आहे. रोहित मैदानावर उतरताच इतिहास रचला जाईल. खरंतर, १७ वर्षांनी एखादा भारतीय कर्णधार रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. याआधी असे सौरव गांगुलीने केले होते. तेव्हा दादा कर्णधार असताना रणजी सामने खेळला होता.



रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीसाठी मुंबईचा संघ


अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटियन, शम्स मुलानी, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस और कर्ष कोठारी.



ऋषभ पंत बनला लखनऊचा कर्णधार


ऋषभ पंत आयपीएल २०२५मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असेल. गेल्या हंगामापर्यंत केएल राहुल लखनऊचा कर्णधार होता. मात्र त्याने आयपीएल २०२५च्या लिलावाआधी रिलीज केले होते. लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२५च्या मेगा लिलावात ऋषभ पंतसाठी ऐतिहासिक बोली लावली होती. लखनऊने या विस्फोटक फलंदाजाला २७ कोटी रूपयांना खरेदी केले होते.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला