Police Recruitment : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला

बीड : पोलीस होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक मुलाला तंदुरुस्त राहण्यासाठी सरावाची गरज असते. मुलं दिवसरात्र अंगमेहनत करत असतात. पण बीड मधील पोलीस होऊ पाहणाऱ्या तरुण मुलांचे स्वप्न अपूर्णच राहिले. या मुलांवर काळाने घाला घातला आहे. पोलीस भरतीसाठी तयारी करत असताना ५ तरुणांना लालपरीने चिरडले.



पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ५ तरुणांना भरधाव वेगातील एसटीने चिरडले. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरील आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच संतप्त गावकऱ्यांनी एसटीची तोडफोड करून चालकाला बेदम मारहाण केली. संबंधित चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातामुळे घोडका राजुरी गावावर शोककाळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "