Saif Ali Khan: सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ठाण्यातून अटक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर(Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद आलियान उर्फ बीजेला ठाण्यातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आलियान हा तोच व्यक्ती आहे ज्याने १६ जानेवारीच्या रात्री घरात घुसून सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता.






बारमध्ये हाऊसकिपींगचे काम करत होता


आरोपीची ओळख मोहम्मद आलियान उर्फ BJ अशी झाली आहे. पकडल्यानंतर पोलिसांच्या समोर त्याने मान्य केले की सैफ आणि करीनाच्या घरात घुसून त्याने हल्ला केला होता. मुंबई पोलिसांच्या टीमने त्याला ठाण्यातील लेबर कँप परिसरातून अटक केली. आरोपी ठाण्याच्या बारमध्ये हाऊसकिपींग वर्कर म्हणून काम करत होता.



वाचण्यासाठी सांगितले खोटे नाव


विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना त्याला पकडण्यात यश मिळाले. पोलिसांकडून दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ठाण्यात पकडलेला हा आरोपी वाँटेड होता. आता वांद्रे येथे त्याची चौकशी केली जाईल.



हल्लेखोराने आपला जीव वाचवण्यासाठी आपले खोटे नाव विजय दास असे सांगितले होते. हल्लेखोर अटक होण्यापूर्वी सैफ अली खानच्या घराचे जिने उतरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. त्याचे पोस्टर मुंबई आणि जवळच्या ठिकाणावर लावले होते.


Comments
Add Comment

BMC : गोकुळधाममध्ये पीपीपी तत्वावर दिलेल्या प्रसुतीगृहाच्या जागेत चालते शाळा

नगरसेविका प्रिती सातम यांनी केला संस्थेच्या कामांचा पुराव्यांसह पर्दाफाश चौकशी करून कारवाई करण्याचे

BMC News : आता तांत्रिक पाणीकपात टाळणार, महापालिकेची वतीने घेतली जाते खबरदारी

भांडुप संकुलातील विद्युत उपक्रेंद्राच्याठिकाणी उभारणार अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या

Mumbai Rain : पावसामुळे अंधेरी सबवे बंद, शहरातील अनेक भाग जलमय; वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत