नाशिक : दिवसेंदिवस रस्ते अपघाताची संख्या वाढीस लागली आहे. अशातच आता मुंबई – नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी आहेत, त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याचे समजते आहे. हा अपघात मध्यरात्री झाला आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ आज सकाळी पाच वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर १४ जण जखमी झाले आहेत. कंटेनर, ट्रक व खासगी बस एकमेकांना धडकले असल्यानं हा अपघात झाला आहे. रात्री ३ च्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समजते. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात सह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १४ जखमी आहेत, यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने ठाणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…