Mumbai Local Special Trains : मध्य रेल्वेवर मुंबई मॅरेथॉन २०२५ साठी २ विशेष लोकल

मुंबई : मध्य रेल्वेच्या वतीने मुंबईत होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी विशेष लोकल गाड्या चालविल्या जाणार आहेत. स्पर्धकांना या स्पर्धेत वेळेवर पोहचता यावे यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने रविवार, दि. १९. ०१. २०१५ रोजी २ विशेष उपनगरीय सेवा चालविल्या जाणार आहेत.



लोकलचे वेळापत्रक खालीलप्रमाणे


१. मुख्य मार्ग: कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष


२. विशेष ट्रेन कल्याण येथून ०३.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०४.३० वाजता पोहोचेल.


३. हार्बर लाईन: पनवेल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष


४. विशेष ट्रेन पनवेल येथून ०३.१० वाजता सुटेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०४.३० वाजता पोहोचेल.



या दोन्ही विशेष गाड्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील.


स्पर्धक तसेच प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य