Meta Layoff : मार्क झुकरबर्ग ३ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता!

नेमकं कारण काय?


मुंबई : एआय (AI) आता प्रत्येक प्रगत क्षेत्रात पुढे चालला आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील नागरिकांना एआयचा चांगलाच फायदा होत आहे. परंतु दुसरीकडे एआय टेक्नोलोजीचा फटका देखील बसत चालला आहे. मेटा आता एआय-संचालित सेवा (Al-powered) आणि इमर्सिव्ह डिव्हाइसेस तयारीच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे मेटामधील हजारो कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा फटका सहन करावा लागणार आहे. (Meta Layoff)



मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅपची (WhatsApp) पेरेंट कंपनीने जवळपास ३ हजार ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची (Meta lay off) योजना आखली आहे. त्यामुळे असमाधानकारक कामगिरी करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मार्क झुकरबर्ग बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत.


दरम्यान, नोकरकपातबाबत मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले की, हे वर्ष खूप कठीण असेल आणि आमच्या टीममध्ये सर्वोत्तम लोक असतील यात्री खात्री करण्यासाठी नोकरकपात जारी करणार आहे. तसेच नोकरकपातीमुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना मोबदला दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Meta Layoff)

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला